Author 1 महाराष्ट्र

ट्रेंडिंग बातम्या
सोनाटाचे ‘वॉच आऊट फॉर अस’, कहाणी ध्येयाच्या ध्यासाची, महत्त्वाकांक्षांच्या प्रवासाची

सोनाटाची नवी ब्रँड फिल्म – तरुणांची जिद्द, वेगवान प्रगती आणि अफाट आत्मविश्वासाला हुबेहूब टिपते नागपूर : माणूस कुठून आला ते…

ट्रेंडिंग बातम्या
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी, मुख्यमंत्र्यांची अमित शहांना विनंती

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला…

ट्रेंडिंग बातम्या
देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 13.5 टक्क्यांहून अधिक वाटा – राज्यपाल

* गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर * मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन मुंबई :…

ट्रेंडिंग बातम्या
अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण…

ट्रेंडिंग बातम्या
राजकारणात भूमिका वेगळ्या, पण समाजकारणाच्या प्रश्नांवर अजितदादांची भूमिका सर्वसमावेशक – नीलम गोऱ्हे

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. प्रथेनुसार पहिल्या दिवशीच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यात…

ट्रेंडिंग बातम्या
गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

जळगाव : गावाचा विकास हा केवळ आमदार किंवा खासदारांवर अवलंबून नसून तो मुख्यत्वे सरपंचांच्या मानसिकता आणि गावाच्या विकासाप्रती असलेल्या बांधिलकीवर…

ट्रेंडिंग बातम्या
मागणी वाढली, उत्पादन घटले; कलिंगड बाजारात ताण

रायगड : रायगड जिल्ह्यात सध्या कलिंगडचा हंगाम रंगात आला असला तरी अवकाळी पावसामुळे उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांची घट झाल्याने शेतकरी…

ट्रेंडिंग बातम्या
रायगड जिल्हा नियोजन समितीकडे ४८१ कोटींपैकी फक्त १६५ कोटी खर्च; उर्वरित निधी कुठे अडकला?

रायगड : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडे तब्बल ४८१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असतानाही प्रत्यक्ष खर्च मात्र…

विशेष
विधीमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ !

मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर घुमले. २३ फेब्रुवारी या दिवशी ६ कडव्यांच्या आणि ३ मिनिटे १०…

ट्रेंडिंग बातम्या
सौंदाळा गावचा (जि. अहिल्यानगर) जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या…

1 11 12 13 14 15 769