प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा – मुख्यमंत्री
नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा – मुख्यमंत्री
नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला…
मंत्रालयात मोठी प्रशासकीय पुनर्रचना…..! विभागांची संख्या ३३ वरून ४५
(अनंत नलावडे) मुंबई : राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतिमान आणि कार्यक्षम बनवण्यासाठी मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी…
दशावतार कलेच्या संवर्धनासाठी कलाकारांच्या मागण्यांवर विभागीय समन्वय बैठक घ्या……..!
मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश (अनंत नलावडे) मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून पात्र दशावतार कलापथकांना अनुदान दिले जाते.तसेच ज्येष्ठ कलावंत…
मिठाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन: जागतिक मीठ जागरूकता सप्ताह २०२६ आणि भारतीय कुटुंबांचे आरोग्य
सोलापूर : मीठ हा जगभरातील स्वयंपाकघरांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा एक मुख्य घटक आहे, त्यामुळे आरोग्यावरील त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास करणे…
मिठाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन: जागतिक मीठ जागरूकता सप्ताह २०२६ आणि भारतीय कुटुंबांचे आरोग्य
सोलापूर : मीठ हा जगभरातील स्वयंपाकघरांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा एक मुख्य घटक आहे, त्यामुळे आरोग्यावरील त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास करणे…
जळगाव जिल्हयात उष्णतेच्या तडाख्याने केळी बागांचे नुकसान
जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे…
“क्वांटम सेफ्टी प्रॅक्टिस’’ने हॅकिंगला म्हणा कायमचा रामराम!
“हार्वेस्ट नाऊ, डिक्रिप्ट लेटर” मुळे एन्क्रिप्टेड माहिती भविष्यात क्वांटम संगणकांच्या मदतीने होऊ शकते उघड नागपूरच्या अभियंत्याने विकसित केलेले अभूतपूर्व स्वदेशी…
मुख्यमंत्र्यांकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक
मुंबई : वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन/दिग्दर्शनातून साकारलेला ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. प्रेक्षकांच्या या…




