गोकुळची निवडणूक स्वतः लढवणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि केडीसीसी बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, या चर्चेला…
गोकुळची निवडणूक स्वतः लढवणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि केडीसीसी बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध…
नंदन निलेकणींच्या नेतृत्वात परीक्षा सुधारणा उच्चाधिकार समितीची स्थापना
नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि नामांकित तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाला देणार अटल वनतारा नाव……?
वनमंत्री गणेश नाईक यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा……! भाजप आ. प्रमोद जठारांच्या मागणीने विधानपरिषदेत रंगली जोरदार चर्चा (अनंत नलावडे) मुंबई :…
विठ्ठलाच्या नगरीवर विकासाचा वर्षाव’; ४ हजार कोटींच्या मेगा प्लॅनने पंढरपूरचा होणार कायापालट……!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ (अनंत नलावडे) मुंबई : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा संदेश देणारा निर्णय घेत, मुख्यमंत्री…
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार – मुख्यमंत्री पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी…
सिंचन क्रांती आणि शाश्वत शेती: ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजने’चे यशस्वी दशक
शैलेंद्र चव्हाण, संपादक, ॲग्रोवर्ल्ड, जळगाव पाणी हा शेतीचा आत्मा आहे. मात्र, भारतीय शेतीचा विचार करताना आजही अनेकदा पावसावरील अवलंबित्व आणि…
अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेतील अनियमिततेप्रकरणी दोषींवर कारवाईची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, आदिवासी विकास मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन मुंबई : अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात आलेल्या…
आषाढी एकादशीनिमित्त ‘सन मराठी’चा अनोखा उपक्रम; ‘इच्छा कलश’द्वारे जपली भक्तांची श्रद्धा
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मात्र, विविध कारणांमुळे अनेक भाविकांना या…




