पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन, राहुल, प्रियंका आणि खरगे झाले सहभागी
नवी दिल्ली : कथित नीट प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
आषाढी एकादशीनिमित्त ‘सन मराठी’चा अनोखा उपक्रम; ‘इच्छा कलश’द्वारे जपली भक्तांची श्रद्धा
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या…
भारताच्या पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी
नवी दिल्ली : भारतामध्ये डेंग्यू प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ)…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाला देणार अटल वनतारा नाव……?
वनमंत्री गणेश नाईक यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा……! भाजप आ. प्रमोद जठारांच्या मागणीने विधानपरिषदेत रंगली जोरदार चर्चा (अनंत नलावडे) मुंबई :…
विठ्ठलाच्या नगरीवर विकासाचा वर्षाव’; ४ हजार कोटींच्या मेगा प्लॅनने पंढरपूरचा होणार कायापालट……!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ (अनंत नलावडे) मुंबई : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा संदेश देणारा निर्णय घेत, मुख्यमंत्री…
विठ्ठलाच्या नगरीवर विकासाचा वर्षाव’; ४ हजार कोटींच्या मेगा प्लॅनने पंढरपूरचा होणार कायापालट……!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ (अनंत नलावडे) मुंबई : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा संदेश देणारा निर्णय घेत, मुख्यमंत्री…
सिंचन क्रांती आणि शाश्वत शेती: ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजने’चे यशस्वी दशक
शैलेंद्र चव्हाण, संपादक, ॲग्रोवर्ल्ड, जळगाव पाणी हा शेतीचा आत्मा आहे. मात्र, भारतीय शेतीचा विचार करताना आजही अनेकदा पावसावरील अवलंबित्व आणि…
अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेतील अनियमिततेप्रकरणी दोषींवर कारवाईची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, आदिवासी विकास मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन मुंबई : अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात आलेल्या…
आषाढी एकादशीनिमित्त ‘सन मराठी’चा अनोखा उपक्रम; ‘इच्छा कलश’द्वारे जपली भक्तांची श्रद्धा
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मात्र, विविध कारणांमुळे अनेक भाविकांना या…

