नाविक प्रथम अभियानांतर्गत आतापर्यंत ३,९७२ खलाशी मायदेशी परतले
नवी दिल्ली : इराण, होर्मुझ सामुद्रधुनी, पर्शियन आखात आणि आसपासच्या सागरी क्षेत्रांतील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘नाविक प्रथम’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत आखाती प्रदेशातून ३,९७२ भारतीय नाविकांची सुरक्षित स्वदेशात परतवणी…
आसारामच्या वैद्यकीय जामिनावर सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्ट रोजी सुनावणी
नवी दिल्ली : जोधपूरमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसाराम बापूंच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय ६ ऑगस्ट…
सीएसएमटी–सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यास मंजुरी
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवासी संपर्क सुविधेला मोठी चालना देत भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)…
नेरळ–वाकस–कशेळे एसटी बससेवा १२ वर्षांनंतर पुन्हा सुरू
कर्जत : तब्बल १२ वर्षांपासून बंद असलेली नेरळ–वाकस–कशेळे एसटी बससेवा अखेर सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. नेरळ बसस्थानक येथे मुसळधार…
बीड-संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितला. कोर्टाने पुढील…
अवैध गर्भपात प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार : आरोग्यमंत्री
कोल्हापुरातील घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक कोल्हापूर : पुरोगामी महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत अवैध गर्भपातासारखे घृणास्पद कृत्य घडणे ही…
सिंचन क्रांती आणि शाश्वत शेती: ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजने’चे यशस्वी दशक
शैलेंद्र चव्हाण, संपादक, ॲग्रोवर्ल्ड, जळगाव पाणी हा शेतीचा आत्मा आहे. मात्र, भारतीय शेतीचा विचार करताना आजही अनेकदा पावसावरील अवलंबित्व आणि…
ई-२० इंधनावरून युवक काँग्रेस आक्रमक; नागपुरात गडकरींच्या निवासस्थानाकडे मोर्चा, कार्यकर्ते ताब्यात
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानाकडे मोर्चा काढणाऱ्या भारतीय युवक काँग्रेस आणि…
उदयनिधी स्टालिन यांना न्यायालयाकडून दिलासा; चौकशीनंतर जामिनावर सुटका
चेन्नई : अभिनेत्री तृषाविरोधात कथित टिप्पणी केल्याप्रकरणी तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे.वृत्तानुसार, मद्रास उच्च न्यायालयात तमिळनाडू सरकारने…




