Author 1 महाराष्ट्र

ठाणे
भारताला आर्थिक महासत्ता करायचं असेल तर गाव-खेड्यांचा विकास महत्वाचा – नितीन गडकरी

मुंबई :  भारताला जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर देशभरातल्या छोट्या गावांचा, पाड्यांटा विकास झाला पाहीजे. इथे शिक्षण पोहोचलं पाहीजे. याचसाठी…

ठाणे
ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी काळू धरण महत्वपूर्ण

काळू धरणासाठी जमिन संपादनाला गती द्यावी पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : ठाणेसह, कल्याण-डोंबिवली,…

ठाणे
काळू धरणाला गती द्या…….!, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : अनंत नलावडे ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर, भिवंडी आणि भिवंडी ग्रामीण भागातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे…

ठाणे
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात ६६५ बॅनर्स, होर्डिंग्जवर कारवाई

पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलकांपासून शहराची मुक्तता ठाणे : आज शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची…

ठाणे
ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा

महापालिकेचे नागरिकांना आवाहन ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या…

ठाणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची पाहणी

मुंबईत मे अखेरपर्यंत काँक्रीटचे रस्ते करण्याचा प्रयत्न पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई :…

ठाणे
संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त ठाणे : राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र…

ठाणे
शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपये वाढ……..!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : अनंत नलावडे राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये…

ठाणे
मुंबई आणि बाबासाहेबांचं अतूट नातं, देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून उलगडलं

मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकांत रमलेले आहे.…

विशेष
रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारणार – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली.…

1 131 132 133 134 135 558