Author 1 महाराष्ट्र

महाराष्ट्र
संघ एक सांस्कृतिक शक्ती, देशभक्त संघटन – फडणवीस

अमरावती : यापूर्वी अनेकवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी घातल्यामुळे त्यांना पायउतार व्हावं…

महाराष्ट्र
‘मत चोरी’ संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अपारदर्शकतेचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात…

महाराष्ट्र
अस्वस्थ वाटत असल्याने संजय राऊत रुग्णालयात दाखल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी…

महाराष्ट्र
भारतासाठी पूर्वोत्तरमधील आठही राज्ये महत्त्वपूर्ण – गडकरी

नागपूर : भारतासाठी पूर्वोत्तरमधील आठही राज्ये महत्त्वपूर्ण असून त्यांची भाषा, संस्कृती निराळी असली, ‘भाषा अनेक फिर भी हमारा देश एक’…

महाराष्ट्र
आरसीएमच्या ‘रूपांतरण यात्रा’ला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

सेवाभाव, आरोग्य जनजागृती आणि जीवनमूल्यांचा प्रसार. नागपूर :  आरसीएमची देशव्यापी ‘रूपांतरण यात्रा’ महाराष्ट्रातील नागपूर येथे १३ ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या संपन्न…

महाराष्ट्र
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्र नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री

मुंबई : आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते.…

महाराष्ट्र
मविआचे शिष्टमंडळ १४ ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न – संजय राऊत राज ठाकरेही राहणार उपस्थित मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या…

महाराष्ट्र
तालिबान सरकारच्या पत्रकार परिषदेत महिलांना बंदी फतव्यावर काँग्रेसने मागितले उत्तर

नवी दिल्ली : महिलांना देशाचा अभिमान म्हणत काँग्रेस नेत्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी आयोजित केलेल्या…

महाराष्ट्र
ज्यांनी ५० खोके घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी द्यावेत – उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगर : ५० खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी द्यावेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी…

महाराष्ट्र
ठाकरे केवळ आपल्या पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत – फडणवीस

मुंबई : जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अशाच कृषी संकटात पुरेसा दिलासा दिला होता का? त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या…

1 140 141 142 143 144 770