Author 1 महाराष्ट्र

विशेष
शहरातील दुभाजक, उद्याने आणि मैदानांचा होणार कायापालट…

केडीएमसीचा अभिनव उपक्रम… कल्याण – केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता वाढवण्यासाठी एक व्यापक…

ठाणे
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे काम वेगाने करावे – आयुक्त सौरभ राव

आयुक्तांनी घेतला कामकाजाचा आढावा ठाणे : ठाणे शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेवून नागरिकांना पुरेशा सेवासुविधा देता…

ठाणे
एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न

मुंबई : यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या…

मनोरंजन
उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग

मुंबई : नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या अ‍ॅमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग ठरत…

महाराष्ट्र
आंध्र प्रदेशात १०० किमी वेगाने धडकले ‘मोंथा’ चक्रीवादळ

वादळामुळे एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमीआता वादळाचा प्रवास ओडिशाच्या दिशेने अमरावती : ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून ओडिशाच्या…

महाराष्ट्र
कल्याण स्थानक सॅटिस प्रकल्पास गती मिळण्यासाठी केडीएमसीत बैठकीचे आयोजन

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व प्राधिकरणांनी सहकार्य करण्याबाबत आयुक्तांचे आवाहन कल्याण : कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतुक…

आंतरराष्ट्रीय
भारतात होणार सुखोई सुपरजेट एसजे-१०० सिव्हिल कम्यूटर विमानाची निर्मिती

नवी दिल्ली : भारताने रशियासोबत विमानवाहतूक क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि रशियाची पब्लिक जॉइंट…

महाराष्ट्र
अश्विनी वैष्णव यांच्याकडून चक्रीवादळ मोंथा साठीच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी चक्रीवादळ मोंथा साठीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना पूर्व…

महाराष्ट्र
पत्नीला नोकरी सोडायला भाग पाडणे म्हणजे क्रौर्य – केरळ हायकोर्ट

तिरुअनंतपुरम : पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे आणि तिच्यावर संशय घेणे हे मानसिक क्रौर्य मानले जाईल असा निर्वाळा केरळ उच्च…

महाराष्ट्र
महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी १५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण,…

1 160 161 162 163 164 804