Author 1 महाराष्ट्र

राजकारण
केजरीवालांच्या निवासस्थानी ओएसडींकडून मारहाण, स्वाती मालिवाल यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली  – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी, त्यांचे खासगी सचिव (ओएसडी) विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप…

हायलाइट्स
मुंईसह ठाण्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

मुंबई – कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सोमवारी (१३ मे) दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे लोकांची…

राजकारण
ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप

बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही प्रणाली ४५ मिनिटे बंद होती, असा दावा महाविकास आघाडीच्या उमेदवार…

राजकारण
मुख्यमंत्रिपदावरून हटवा सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळली

नवी दिल्ली  – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासंबंधीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.…

राजकारण
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले

नवी दिल्ली – ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणातील निकालाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. फेटाळण्यात आलेल्या याचिकांमध्ये व्होटर…

राजकारण
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन

नवी दिल्ली – बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या…

राजकारण
‘त्यांनी बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्या घालायला भाग पाडू’

मुझफ्फरपूर – ‘इंडिया’च्या नेत्यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रक्षमतेचे भय वाटते, अशी घणाणाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. पंतप्रधानांनी सोमवारी बिहारमधील…

राजकारण
बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

बीड – चौथ्या टप्प्यात 11 जागांवर म्हणजेच नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ठिकाणी…

राजकारण
राज ठाकरे यांच्या निशाण्यावर मुंब्रा, अतिरेक्यांची यादीच वाचली

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण-डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे सभा…

राजकारण
देवेंद्रजींना तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना 1999 पासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत होतं, अशी टीका केली. यावरून…

1 401 402 403 404 405 454