
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहीले आहे.…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहीले आहे.…
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा अधूनमधून सुरुच असते. माध्यमांनी राहुल गांधी यांना यासंदर्भात प्रश्न विचारले होते.…
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं. “हे तुमच्या आमच्या घरातील लग्न नाही, माझा फोटोच…
मुंबई : नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणारच आहेत. तथापि, जिल्ह्यातील दहा हजार युवकांना रोजगार मिळेल, असा एखादा मोठा उद्योग पंतप्रधानांकडून हट्टाने…
गोंदिया- वाघाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी ताडोबा इथून आणलेल्या वाघिणीचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या…
मुंबई – एका अधिसूचनेत निवडणूक आयोगाने सांगितले की, जम्मू आणि उधमपूर जिल्ह्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडित स्थलांतरितांना मतदान करण्यासाठी ‘फॉर्म एम’…
नवी दिल्ली – विद्यार्थी संघटनेतून राजकारणात पाऊल ठेवलेल्या तसेच आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांच्या धोरणांची चिरफाड करणा-या कन्हैया कुमारला काँग्रेस…
मुंबई – अयोध्या २२ जानेवारी रोजी पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम जन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीरामाचे पुनरागमन झाले. केंद्रातील मोदी सरकारने अयोध्येत…
सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला होता. शहर व…
मुंबई – नंदुरबारची प्रसिद्ध मिरची पावडर आणि सातपुड्यात तयार करण्यात येणारी आमचूर पावडर यांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे…
Maintain by Designwell Infotech