Author 1 महाराष्ट्र

ट्रेंडिंग बातम्या
इस्रोचे एलव्हीएम-३ मिशन, ‘ब्लू बर्ड ब्लॉक-२’ २४ डिसेंबर रोजी प्रक्षेपित होणार

श्रीहरिकोट्टा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे आगामी ‘एलव्हीएम-३ एम६ मिशन’ २४ डिसेंबर रोजी ‘ब्लू बर्ड ब्लॉक-२’ उपग्रह कक्षेत…

ट्रेंडिंग बातम्या
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेची यशस्वी घोडदौड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघटनात्मक नेतृत्वाचा सकारात्मक प्रभाव महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुका – २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

ट्रेंडिंग बातम्या
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार, विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री…

ट्रेंडिंग बातम्या
महाडमध्ये तटकरेंना गोगावलेंचा जोरदार धक्का; शिवसेनेची सत्ता

रायगड : महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे सुनील कविस्कर यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी…

ट्रेंडिंग बातम्या
फडणवीसांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा दणदणीत विजय

नागपुरात २७ पैकी २२ नगराध्यक्षपदे भाजपकडे नागपूर : नागपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप)…

आंतरराष्ट्रीय
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भारताने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : भारतामधील बांगलादेश उच्चायोगासमोर झालेल्या कथित आंदोलनाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली असून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत तीव्र…

ट्रेंडिंग बातम्या
राज्यातील ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे- मुख्यमंत्री

एकट्या भाजपाचे ४८ टक्के नगरसेवक विजयी नागपूर : नगरपालिका निवडणुकांच्या निकालात महायुतीने मोठे यश मिळवले असून, एकूण निवडून आलेल्या नगराध्यक्षांपैकी…

ट्रेंडिंग बातम्या
रेल्वेकडून २६ डिसेंबरपासून प्रवासी भाडे वाढ जाहीर

नवी दिल्ली : रेल्वेने २६ डिसेंबरपासून प्रवासी भाड्यात वाढ जाहीर केली. नवीन वाढीअंतर्गत, ५०० किलोमीटरपर्यंतच्या नॉन-एसी प्रवासासाठी फक्त १० रुपये…

ट्रेंडिंग बातम्या
काँग्रेसने परिस्थिती बिघडवली, आमचे सरकार देशाची खत व्यवस्था सुधारतेय : पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काँग्रेस सरकारच्या काळात आसामसह देशातील अनेक भागात खत कारखाने बंद पडल्याचा मुद्दा…

ट्रेंडिंग बातम्या
कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांना असुरक्षितता आणि संकटात ढकलले गेले – काँग्रेस सरचिटणीस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मनरेगा नष्ट केला आहे, त्याला हक्कापासून उपकारात रूपांतरित केले आहे. मनरेगा काम हा कायदेशीर अधिकार…

1 74 75 76 77 78 769