Browsing: शहर

महाराष्ट्र
ओला दुष्काळ स्पष्ट दिसत असतानाही महायुती सरकारची डोळेझाक; दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाई द्या: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांच्या बांधावर; छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. मुंबई/छत्रपती संभाजीनगर : राज्यातील परिस्थिती…

महाराष्ट्र
लडाखमध्ये हिंसक निदर्शने: आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये बुधवार (२४ सप्टेंबर) पासून सुरू झालेला आंदोलन हिंसक वळणावर गेला असून,…

महाराष्ट्र
हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने

संरक्षण मंत्रालयाने एचएएलशी केला ६२,३७० कोटींचा करार नवी दिल्ली : केंद्र सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) भारतीय हवाई दलासाठी ९७…

महाराष्ट्र
आर्थिक-सांस्कृतिक ताकद म्हणून सर्वांनी भारताचे स्थान अधिक बळकट करावे – राष्ट्रपती

नवी दिल्ली : प्रत्येक कलाकार हा आपल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी आपला वेळ, ऊर्जा आणि साधनसंपत्तीची गुंतवणूक करत असतो. त्यांच्या कलाकृतींना योग्य…

महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी; परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

मुंबई : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य…

महाराष्ट्र
सरकार शेतकऱ्यांसह पुराचा फटका बसलेल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी – रविंद्र चव्हाण

वडेट्टीवारांची भावना चांगली, पण नैसर्गिक संकटावेळी राजकारण अयोग्य नागपूर : राज्यातील नैसर्गिक संकट मोठे असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले…

मनोरंजन
समीर वानखेडे यांनी शाहरुख खान विरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला

नवी दिल्ली : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानीचा हक्क याचिका दाखल केली आहे. ही याचिका…

महाराष्ट्र
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार – रामदास आठवले

धाराशिव /मुंबई : आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे…

महाराष्ट्र
कुणीही अस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका – उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : “मी शेतकऱ्यांना धीर द्यायला आलो आहे. कुणीही अस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका. हे…

महाराष्ट्र
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करावी, मत्स्य व्यवसाय संस्थांनी संपर्क करावा- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी…

1 30 31 32 33 34 375