Browsing: शहर

ठाणे
अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार – आदिती तटकरे

मुंबई : एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी…

महाराष्ट्र
सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा – मुख्यमंत्री

मुंबई : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन…

महाराष्ट्र
छ. संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा – मुख्यमंत्री

मुंबई : छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा. तसेच सर्व प्रलंबित…

ठाणे
धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार – मुख्यमंत्री

मुंबई : धारावी हे देशातील वैशिष्टपूर्ण उद्योग समूहांचे विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन…

खेळ
ऋषभ पंतसह लखनऊ संघाच्या सर्व खेळाडूंना बीसीसीआयने ठोठावला लाखोंचा दंड

लखनऊ : आयपीएल २०२५ च्या शेवटच्या लीग सामन्यात शतक केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खूप आनंदी दिसत होता.…

महाराष्ट्र
जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा – उपराष्ट्रपती

मुंबई : “जनसंख्या विज्ञान, लोकशाही आणि सांस्कृतिक विविधता हे नवभारताचे आत्मिक स्तंभ आहेत. या त्रिसूत्रीचा अभ्यास आणि तिचे संरक्षण ही…

ट्रेंडिंग बातम्या
महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

* अशोक सराफ, डॉ .मनोहर जोशी यांना मरणोत्तर नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी…

महाराष्ट्र
दुर्लक्षित केल्या गेलेल्या थोर विभूतींचे कार्य नवीन पिढीसमोर आणावे – राज्यपाल

मुंबई : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सावरकरांसह अनेक महान क्रांतिकारकांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. राष्ट्रकार्यासाठी जीवन वेचणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार,…

आंतरराष्ट्रीय
परदेशी वस्तू खरेदी करू नका, पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन

– मेड इन इंडिया ब्रँडचा अभिमान वाटला पाहिजे गांधीनगर : देशाचे नागरिक म्हणून तुम्ही सर्वांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एक काम केले…

महाराष्ट्र
शेतकऱ्यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान…

1 55 56 57 58 59 273