Browsing: हायलाइट्स

पश्चिम महाराष्ट
पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – शंभूराज देसाई

सातारा : पाटण तालुका हा निसर्गाने नटलेला तालुका आहे. हा तालुका डोंगरी असून जास्त करून येथील नागरिक शेती व पशुधनावर…

ठाणे
युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं अखेर गेल्या महिन्यात २० मार्च रोजी संपुष्टात आले.घटस्फोट घेतल्यानंतर…

महाराष्ट्र
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका नक्षल दाम्पत्यासह २२ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शासनाच्या नक्षल सदस्य मुक्त ग्राम पंचायत अंतर्गत…

ठाणे
हिंदी भाषेची सक्ती रद्द करा – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत…

पुणे
महाराष्ट्रातील नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे – उपमुख्यमंत्री पवार

पुणे : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला…

पश्चिम महाराष्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत : सुनील तटकरे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार व…

ठाणे
चापेकर बंधूंचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासात अतुलनीय – मुख्यमंत्री

पुणे : चापेकर बंधू यांचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासातील अतुलनीय राहिले आहे. केवळ इंग्रज अधिकारी रँडचा वध केला एवढेच…

मनोरंजन
धार्मिक भावना दुखावल्या, ‘जाट’ चित्रपटातील अभिनेता सनी देओलसह संपूर्ण टीमवर गुन्हा दाखल

चंदीगड : अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुडा यांची मुख्य भूमिका असलेला ‘जाट’ सिनेमा १० एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.या…

महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जगभरात करावा – ओम बिर्ला

* गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्णपदक प्रदान नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संस्कृत भाषेच्या शाश्वत महत्वाचा गौरव…

महाराष्ट्र
अक्षय तृतीयेला बालविवाह केल्यास होणार कठोर कारवाई, अमरावती जिल्हा प्रशासनाचा इशारा

अमरावती : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर…

1 52 53 54 55 56 331