Browsing: मराठवाडा

ट्रेंडिंग बातम्या
पैठण येथील जायकवाडी धरणावर जगातील सर्वात मोठ्या फ्लोटिंग सोलार प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जायकवाडी धरणावर तब्बल बारा हजार हेक्टर क्षेत्रावर दहा हजार कोटी रुपये निधीतून जगातील सर्वात मोठ्या…

मराठवाडा
एक वर्ष झाले, मस्साजोगच्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक – आ. सुरेश धस

बीड : मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष आण्णा देशमुख यांच्या निर्घृण हत्येला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त…

ट्रेंडिंग बातम्या
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारणार- अजित पवार

बीड : धारूर शहराचा इतिहास मोठा आहे, अभिमानाचा आहे. सरसेनापती नेताजी पालकरांच्या शौर्याचा वारसा या भूमीला लाभला आहे. किल्ले धारूर…

मराठवाडा
जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही – फडणवीस

लातूर : जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद करणार नाही व एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार…

मराठवाडा
लोकप्रतिनिधित काम करण्याची धमक हवी – अजित पवार

परभणी : “विकासकामे करायची असतील तर लोकप्रतिनिधित धमक आणि ताकद असावी लागते; हे येरागबाळाचे काम नाही,” असे जिंतूर नगरपरिषद निवडणुकीच्या…

पश्चिम महाराष्ट
उद्धव ठाकरेंनी भूम तालुक्यातील पाथरूड येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद

धाराशिव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूम तालुक्यातील पाथरूड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दगाबाज महायुती सरकारने घोषित…

मराठवाडा
बीड कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी एसआयटी स्थापन करणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीड जिल्ह्यात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी…

पश्चिम महाराष्ट
पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर : पद्मश्री अरण्यऋषी श्री मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. आज अक्कलकोट रोडवरील…

मराठवाडा
केज-कळंब दरम्यान धावत्या एसटी बसला आग, २२ प्रवासी बचावले, ३ महिला जखमी

बीड : केज येथून कळंबकडे जाणाऱ्या धावत्या बसने आज ( दि. ९ ) दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक पेट घेतला.…

कोकण
पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा – नितेश राणे

धाराशिव : मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे.त्यासाठी मत्स्यव्यवसाय…

1 2 3 5