Browsing: महाराष्ट्र

महाराष्ट्र
एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

सोनमर्ग : ऑपरेशन विजयचा २६ वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सध्या कारगिल दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनमर्ग येथे आपला…

पुणे
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

पुणे : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजआणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीपुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवसा पुणेकरांनी…

मनोरंजन
प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित

मुंबई : प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श…

कोकण
राज्यातील किनारपट्टीच्या विकासासाठी ही बैठक एक सकारात्मक पाऊल – नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना…

महाराष्ट्र
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनासाठी अमरावतीत नागरी सत्काराची जय्यत तयारी

अमरावती : अमरावतीचे भूमीपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे २४ किंवा २५ जूनला विशेष विमानाने विदर्भात येऊ शकतात. त्यांचा…

पश्चिम महाराष्ट
शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – जयकुमार गोरे

सांगली : शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला. यात त्यांना…

महाराष्ट्र
सर्व विद्यापीठांमध्ये योग सुरु करण्याबाबत विचारविनिमय करणार – राज्यपाल

मुंबई : योग हा भारताचा अमूर्त वारसा असून देशाचे जगाला योगदान आहे. देशाचा आर्थिक विकास होत असताना लोकांच्या जीवनातील ताणतणाव…

कोकण
योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक – अदिती तटकरे

रायगड : भारताने जगाला दिलेले योगसाधनेचे अमूल्य ज्ञान प्रत्येकाच्या जीवनात रुजावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन महिला…

महाराष्ट्र
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता त्यांच्या नवीन सरकारी निवासस्थानी स्थलांतरित झाले आहेत. विशेष…

खान्देश
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री

जळगाव : ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला…

1 128 129 130 131 132 377