Browsing: महाराष्ट्र

क्राईम डायरी
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात ४० गावांतील सराइतांची चौकशी

पुणे – बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली.…

विदर्भ
आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून पंढरपुरातील हजारो आदिवासी विद्यार्थी वंचित

आदिवासी नेते गणेश अंकुशराव आक्रमक, आपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांसोबत आंदोलन पंढरपूर : आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून पंढरपूर मधील हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने…

कोकण
रत्नागिरीसह जिल्ह्यातील पाच रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण

रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे लोकार्पण आज (दि. ९ ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या…

मराठवाडा
मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार – अतुल सावे

मुंबई – ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे…

पश्चिम महाराष्ट
१ डिसेंबर रोजी ३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

पुणे – आपणास विधीत असेलच की भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.…

खान्देश
जळगावात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लावला लाखोंचा चुना

जळगाव – तालुक्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत. ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा चुना लावला जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर…

कोकण
रायगड किल्ल्याच्या संवर्धनातून जागतिक वारसामध्ये नाव नोंदले जाईल – संभाजीराजे

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी करण्याचे का निवडले हे सांगतानाच जागतिक वारसामध्ये रायगडला कसे पुढे नेता येईल असा…

पश्चिम महाराष्ट
टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री

सांगली – टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना…

पश्चिम महाराष्ट
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील

मुंबई – मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील…

खान्देश
राज्यातील ४ हजार ९७५ आदिवासी गावांचा कायापालट होणार

ठाणे – दुर्गम अतिदूर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला…