Browsing: विदर्भ

महाराष्ट्र
नक्षलवाद्यांकडून भामरागडमध्ये माजी पं.स.सभापतींची हत्या

गडचिरोली : भामरागड तालुक्यात माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असुन तालुक्यातील कियर येथील भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम…

खेळ
भारत वि. इंग्लंड सामन्याची तिकिटे काही मिनिटातच संपली

नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिका नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू होणार…

महाराष्ट्र
एसटीची केलेली दरवाढ म्हणजेच ही गरीब जनतेची लूट – वडेट्टीवार

नागपूर : एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला, कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे…

महाराष्ट्र
बांगलादेशी रोहिंग्याबाबतच्या तपासासाठी किरीट सोमय्यांची थेट अंजनगावात, तपास अधिकाऱ्यांशी चर्चा

अमरावती : अमरावती जिल्हयातील अंजनगाव तालुक्यात बांग्लादेशी रोहिंग्यांना जन्मनोंदणी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट…

महाराष्ट्र
ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील चंद्रपूरमधून शंखनाद – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये १६ जानेवारीला दुपारी ३ वाजता महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे.…

महाराष्ट्र
निराधार योजनेचे पैसे ३ महिन्यांपासून प्रलंबित

अमरावती : शासनाच्या निराधार योजनेचे मागील तीन महिन्यापासून पैसे न मिळाल्याने वयोवृद्ध विधवा अपंग यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून कार्यालयात…

महाराष्ट्र
जहाल नक्षलवादी तारक्काचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : जहाल महिला माओवादी नेता तारक्काने आज गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं…

महाराष्ट्र
जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासाला सार्थ केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभात हृदय…

महाराष्ट्र
पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना लेखी उत्तर देणार – अजित पवार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, पुरवणी मागण्यांवरील चर्चेत ३४ सदस्यांनी सहभाग घेतला.…

महाराष्ट्र
कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार ठरले अपयशी – अंबादास दानवे

नागपूर : सत्ताधारी सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. राज्य थांबणार नाही, हे ब्रीदवाक्य हे सरकार सतत म्हणत…

1 6 7 8 9 10 14