Browsing: राष्ट्रीय

नाशिक
देशभरात येवला पैठणीचे मार्केटिंग केले जाईल – मंत्री छगन भुजबळ

येवला : येवला-लासलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या वचननाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले आहे. यावेळी मंत्री…

कोकण
गुंतवणूक घेऊन येऊ, असे सांगणारे अनेक उद्योजक – आदित्य ठाकरे

रत्नागिरी : या राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व असेल तर राज्यात आम्ही गुंतवणूक घेऊन येऊ, असे सांगणारे अनेक उद्योजक…

महाराष्ट्र
पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर खोटे आरोप…..!

काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा आरोप….. मुंबई – अनंत नलावडे काँग्रेस सत्तेत आल्यास अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार…

राजकारण
तांत्रिक बिघाड तब्बल 2 तास अडकले पंतप्रधानांच्या विमानात

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहार-झारखंडच्या दौऱ्यावर होते. दिल्लीहून विमानाने देवघर येथे पोहचलेल्या पंतप्रधानांनी पुढील प्रवास हेलिकॉप्टरने केले. बिहारच्या…

ठाणे
राजदत्त यांच्या हस्ते विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान, गंधार बालकलाकार पुरस्कार स्पृहा दळी हिला

ठाणे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्पृहा…

महाराष्ट्र
बंद सम्राटाने राज्याला १० वर्ष मागे ठेवले

*अडीच वर्षात प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केलं *मुंबईत महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठावर जोरदार प्रहार मुंबई : महाराष्ट्रात…

पुणे
महाविकास आघाडी सरकार सोयाबीन खरेदी 7000 रुपये प्रति क्विंटल दराने करेल

पुणे: पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, खर्गे जी यांनी आश्वासन दिले आहे की केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति…

ठाणे
महाराष्ट्राच्या निवडणुकीचा 370 कलमाशी काय संबंध ? – मल्लिकार्जून खर्गे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत…

कोकण
उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

रत्नागिरी : निवडणूक आयोगाचे सर्व नियम पाळूनच निवडणूक लढली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या या तपासणीमुळे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक होण्यासाठी वातावरण…

पुणे
मविआने शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला – उद्धव ठाकरे

नगर : अमित शाह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरच्या कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे.…

1 135 136 137 138 139 150