Browsing: राष्ट्रीय

महाराष्ट्र
विभागाने पशूंच्या चिकित्सेसाठी द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी – पंकजा मुंडे

अमरावती : शासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा पशू पालनाकडे कल वाढत आहे. पशूसंवर्धन विभागाने या पशूंच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासल्यास विभागाने…

पश्चिम महाराष्ट
आषाढीसाठी सोलापुरातून २५० जादा एसट्यांचे नियोजन

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील विविध आगारांतून पाच हजार ३०० एसटी बसचे नियोजन केले आहे.…

पश्चिम महाराष्ट
सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केंद्र सरकारच्या मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला आहे.…

खेळ
बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

बीसीसीआयची समिती बनवणार मार्गदर्शक तत्त्वे मुंबई : बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. या…

खेळ
बीसीसीआयकडून न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक जाहीर

वेळापत्रकानुसार ३ एकदिवसीय , ५ टी-२० सामने खेळाणार मुंबई : न्यूझीलंड संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. या…

महाराष्ट्र
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ५ जणांचा मृत्यू

डेहराडून : उत्तराखंडमध्ये आज, रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील रुद्रप्रयागच्या गौरीकुंड…

नाशिक
बियाणे आणि खते शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे – भुजबळ

येवला : शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे…

ठाणे
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री

मुंबई : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच…

महाराष्ट्र
बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, उदय सामंतांची शिष्टाई

मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण…

महाराष्ट्र
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – नाना पटोले

मुंबई : राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा…

1 137 138 139 140 141 264