Browsing: राष्ट्रीय

ट्रेंडिंग बातम्या
नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली : आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज, त्या केवळ विकसित भारत…

ठाणे
गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट…

ठाणे
आयोगाने वस्तुनिष्ठ खुलासा करावा – नाना पटोले

मुंबई : भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या…

पुणे
सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार – मुख्यमंत्री

पुणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात…

ठाणे
निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही ? – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले…

पश्चिम महाराष्ट
प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

सोलापूर : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व…

आंतरराष्ट्रीय
जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये ५०० एकर भूखंड राखीव

जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ मुंबई : जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.…

ठाणे
लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर; मधुकर खामकर यांना जीवनगौरव

मुंबई : लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी…

मनोरंजन
नृत्यांगना गौतमी पाटीलची ‘देवमाणूस’ मालिकेत होणार एन्ट्री

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या दोन्ही भागांना…

कोकण
पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा – नितेश राणे

धाराशिव : मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे.त्यासाठी मत्स्यव्यवसाय…

1 144 145 146 147 148 263