Browsing: राष्ट्रीय

ठाणे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मनसे अध्यक्ष…

ठाणे
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मालमत्ता भाडेपट्टा नियमांत सुधारणा…!

नवीन दरांना मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई : अनंत नलावडे राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा,नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्टा नियमांत एकवाक्यता आणण्यासाठी…

ठाणे
…… आता कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूसाठी भरपाई धोरण……!

राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई : अनंत नलावडे राज्यातील कारागृहांमध्ये अनैसर्गिक कारणांमुळे कैद्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या…

ठाणे
काळू धरणाला गती द्या…….!, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : अनंत नलावडे ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर, भिवंडी आणि भिवंडी ग्रामीण भागातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे…

ठाणे
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात ६६५ बॅनर्स, होर्डिंग्जवर कारवाई

पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलकांपासून शहराची मुक्तता ठाणे : आज शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची…

ठाणे
ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा

महापालिकेचे नागरिकांना आवाहन ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या…

ठाणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची पाहणी

मुंबईत मे अखेरपर्यंत काँक्रीटचे रस्ते करण्याचा प्रयत्न पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई :…

ठाणे
शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपये वाढ……..!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : अनंत नलावडे राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये…

ठाणे
मुंबई आणि बाबासाहेबांचं अतूट नातं, देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून उलगडलं

मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकांत रमलेले आहे.…

महाराष्ट्र
पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या एसआयटी चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली याचिका

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये सुनियोजित हिंसाचार झाला. या हिंसाचाराची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी…

1 318 319 320 321 322 378