
मुंबई – कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने…
मुंबई – कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने…
मुंबई – मुंबईतील २६/११ च्या पाक पुरस्कृत दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती, असा…
रत्नागिरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश विकसित करायचा आहे, त्यांच्या या प्रगतीच्या यात्रेत आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसुद्धा असला…
पुणे – ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्या लोकांना जनतेकडे मत मागणयाचा अधिकार नाही अशा शक्तींना या निवडणुकीत पराभूत करायचे आहे.…
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी संध्याकाळी ५ वाजता संपला. महाराष्ट्रातल्या ११ जागांसाठी मंगळवारी म्हणजेच ७ मे च्या…
नवी दिल्ली – पारदर्शकतेची संस्कृती जोपासण्यासाठी आणि लोकशाही राष्ट्रांमधील उच्च दर्जाच्या निवडणूक प्रक्रियेच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय)…
मुंबई – उन्हाळी हंगामात, सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार…
(अजय निक्ते) शाहू ,फुले,आंबेडकर असे पुरोगामीत्वाचे ढोल कितीही पिटले तरी निवडणुकीच्या राजकारणात जातीचे समीकरणच नेहमी महत्त्वाचे ठरते हेच सत्य आहे.…
शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरात १० मेऐवजी १५ मे रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे. भिवंडी व…
मुंबई – अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हा…
Maintain by Designwell Infotech