Browsing: शहर

ठाणे
पुनर्विकास आणि प्लेसमेंट फसवणुकीचे प्रकार वाढले…

अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार- आ. केळकर ठाणे : नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर…

महाराष्ट्र
ई-चलन तक्रारीपैकी ५९% तक्रारी फेटाळल्या – RTI द्वारे माहिती उजेडात

मुंबई :  ‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी…

महाराष्ट्र
अक्वा लाईन जलभराव प्रकरण – जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

मुंबई : मुंबई मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन) च्या अच्युत अत्रे चौक आणि वरळी स्टेशन परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या जलभरावामुळे…

महाराष्ट्र
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक घोडदौड – अजित पवार

मुंबई : “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला…

पश्चिम महाराष्ट
शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले सांत्वन

रोख स्वरूपात पाच लाखांची मदत कुटुंबीयांना सुपूर्द अहिल्यानगर : शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय…

आंतरराष्ट्रीय
“ऑपरेशन सिंदूर”च्या यशस्वीतेसाठी एकनाथ शिंदेंनी एनडीए बैठकीत मांडला गौरवाचा ठराव

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या आज नवी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते…

खान्देश
संत निवृत्तीनाथ पालखीचे सातपूरला होणार जोरदार स्वागत, दहा तारखेला त्रंबकेश्वरवरून होणार प्रस्थान

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथून पंढरपूरला येत्या १० तारखेला होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ…

आंतरराष्ट्रीय
ऑपरेशन सिंदूर हे दृढनिश्चय, धैर्य आणि बदलत्या भारताचे चित्र – पंतप्रधान

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र…

महाराष्ट्र
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली : देशाचे नूतन सरन्यायाधीश मा. न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

पुणे
शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध – अजित पवार

पुणे : शेतकरी हा राज्यशासनाच्या केंद्रस्थानी असून संकट काळात त्यांना मदत करणे हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या हक्काचे संरक्षण, तांत्रिक…

1 320 321 322 323 324 535