Browsing: हायलाइट्स

हायलाइट्स
राज्यासह देशभरात दुसऱ्या टप्प्यांचे मतदान सुरू

तुमचे मत, तुमचा आवाज; मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींचे मराठीत ट्विट अकोला – लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील…

हायलाइट्स
देशात ‘शरिया कायदा’ लागू करण्याचे षडयंत्र

मुंबई – काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशात शरिया कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे वितरण करण्याचा इरादा व्यक्त केल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी…

ट्रेंडिंग बातम्या
अमित शहा येणार म्हणताच पोलिसांनी कडूंना हाकलले

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यासह सर्वचजण एकवटले आहेत. यामुळे…

Uncategorized
वाराणसी येथे मुंबई लोहमार्ग पोलिसांतर्फे समुदाय पोलिसिंग बाबत सादरीकरण

वाराणसी – आय.आय.टी,वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आपत्ती व्यवस्थापन आणि मुंबई लोहमार्ग पोलिसांतर्फे राबविण्यात येणाऱ्या समुदाय पोलिसिंग उपक्रमांविषयी सादरीकरण…

हायलाइट्स
’20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार’

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आज महायुतीचे…

राजकारण
खडसेंना छोटा शकील गँगकडून धमकी, गुन्हा दाखल

जळगाव – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत. छोटा…

ट्रेंडिंग बातम्या
सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास तयार

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या दिशाभूल करणा-या जाहिरातींबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. माफीनाम्याबाबत सुरू असलेल्या…

हायलाइट्स
काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान

मुंबई – एका अधिसूचनेत निवडणूक आयोगाने सांगितले की, जम्मू आणि उधमपूर जिल्ह्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडित स्थलांतरितांना मतदान करण्यासाठी ‘फॉर्म एम’…

हायलाइट्स
‘मविआ’चे भाजप सोबत २० जागांवर ‘फिक्सिंग’

मुंबई –  ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २०…

ट्रेंडिंग बातम्या
आताचे महाराज दत्तक आलेले; ते खरे वारसदार नाहीत

कोल्हापूर – आताचे महाराज दत्तक आलेले आहेत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार…