नवी दिल्ली : देशात निवडणुकांमध्ये पेपर बॅलेट मतदान प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका डॉ. के. ए. पॉल…
नवी दिल्ली : देशात निवडणुकांमध्ये पेपर बॅलेट मतदान प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका डॉ. के. ए. पॉल…
नवी दिल्ली : भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या…
मुंबई : राज्य विधानसभेची आज मंगळवारी मुदत संपत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिंदे यांनी राज्यपाल…
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शुक्रयान उपग्रह मोहिमेला आज, मंगळवारी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक…
नवी दिल्ली : राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, सोमवारी फेटाळून लावल्या.…
पुणे : ५० हजारांहून अधिकची हक्काची मतं असून देखील तेवढीही मतं न मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी…
सांगली- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री दिवंगत आबा पाटील यांचे चिरंजिव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कवठेमहांकाळ मतदारसंघात उमेदवार होते. त्यांचा…
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील विजय हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या…
सरनाईक यांनी १ लाख ९ हजार ११६ मतांनी घेतली लीड विजयाकडे वाटचाल ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे…
मंगेश तरोळे-पाटील मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या मतदान पार पडले. मात्र आता उत्सुकता होती निकालाची…
Maintain by Designwell Infotech