राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार – फडणवीस मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण…
राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार – फडणवीस मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण…
ठाणे : ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते…
नारळी पौर्णिमेच्या सणाची लगबग कोळीवाड्यांमध्ये सुरु झाली आहे. मासेमारीच्या नव्या हंगामात दर्यासागरात जाण्यासाठी मासेमारी नौका डागडूजी रंग रंगोटिकरुन मासेमारी करिता…
नितीन सावंत पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडी पकडणे अपेक्षित असते. परंतु सर्वाधिक आमदार असलेला आणि मंत्री असलेला भाजप…
भातसा धरण ओव्हर फ्लो…नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा भातसा नगर (शहापूर) : प्रफुल्ल शेवाळे शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून…
मुंबई : सद्गुरु श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी नुकतीच ८…
न्यायालयाने स्वीकारला सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना…
मुंबई : मनसेने मोर्चासाठी मीरा भाईंदर हाच मार्ग निवडला, त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी…
उड्डाणपूलाचे मंगळवारी लोकार्पण ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात असून…
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम, इंटरमिजिएट आणि फाऊंडेशन परीक्षांचे…
Maintain by Designwell Infotech